शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

सगळेच काही भगवद्गीता वाचत नाहीत

By admin | Updated: December 17, 2014 03:07 IST

भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला

मुंबई : भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला असतानाच, ज्या घरात भगवद् गीता असते तेथेही तो वाचला जातोच असे नसल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.भाजपा नेत्यांनी भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथ बनविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविलेली असताना खुद्द सरसंघचालकांनीच भगवद् गीतेचे वाचन होत नसल्याबाबतची खंत व्यक्त केली आहे. भागवत यांच्या या विधानामुळे भाजपा नेत्यांच्या मोहिमेतील हवाच निघाली.विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि सरसंघचालकांच्या हस्ते ‘समग्र वंदे मातरम्’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी लिहिलेल्या सदर ग्रंथात वंदे मातरम या राष्ट्रगीताचा संपूर्ण इतिहास शब्दबध्द करण्यात आला आहे. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ दोन शब्द नसून स्वातंत्र्य योध्यांच्या मुखातील मंत्र होते. वाचन होत नसले तरी लोकांच्या घरात पुस्तके असतात. वाचन होणार नसले तरी समग्र वंदे मातरम् घरात असून दया. किमान भावी पिढ्या वाचतील आणि त्यातून शिकतील, असे भागवत म्हणाले. (प्रतिनिधी)