शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आता २१ दिवसांत मिळेल एनओसी

By admin | Updated: July 11, 2015 16:24 IST

नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्यातील नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' ( एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे. एनओसी व इतर कागदपत्रे मिळण्यासाठी २१ दिवसांचा कालावाधी निश्चित करण्यात आला असून त्यामुळे आता नागरिकांना कगादपत्रांसाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत व त्यांचा मनस्तापही टळेल. 
राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार १७ प्रकारच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. जर नागरिकांकडे योग्य ती सर्व कागदपत्र असतील तर त्यांना अवघ्या २१ दिवसांत 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळेल. आणि जर दिलेल्या वेळेत ही कागदपत्रे मिळाली नाहीत तर संबंधित अधिका-याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल.