शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रस्ता नाही, डॉक्टर नाही; वेळीच उपचार न मिळाल्याने गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:30 IST

शहापुरातील आदिवासी मुलाच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/भातसानगर : शहापूर तालुक्यातील भवर पाडा येथील आठ वर्षीय ओमकार भवर याचा  वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाला. गावात रस्ता नसल्याने पायपीट करत त्यास ठाणे वांद्रे येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यामध्ये खूप वेळ वाया गेला. त्यानंतर त्यास शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. रात्री झोपेत असताना तो रडायला लागला आणि तोंडातून फेस आला म्हणून त्याला अघई येथील रुग्णालयात नेण्यात आले. 

त्याचे पालक त्याला घेऊन जाण्यासाठी भवरपाडा येथून निघाले. परंतु, गावात रस्ता नसल्याने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वांद्रे या गावापर्यंत येण्यासाठी लागला. रुग्णालयात पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास असा उशीर झाल्याने या आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, मुलाच्या फुफ्फुसात रक्तस्राव झाला होता. तसेच याआधी इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

वांद्रे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितवांद्रे आरोग्य केंद्रावर पोहोचल्यानंतर तेथे कोणीच  वैद्यकीय अधिकारी नव्हते. मुक्कामी वैद्यकीय अधिकारी  राहत नसल्याने मुलाला  १३ किमी अंतरावरील अघई  प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुचाकीवरून नेले. तोपर्यंत पहाटेचे तीन ते चार वाजून गेले होते. त्याला एकदा उलटी झाली आणि तोंडातून फेस निघत होता. अघई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. सकाळचे साडेपाच वाजून गेले होते.