शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील शिक्षकेतर भरतीवर बंदी

By admin | Updated: February 13, 2015 01:41 IST

राज्यातील अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनल्याने शालेय शिक्षण विभागाने सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई : राज्यातील अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनल्याने शालेय शिक्षण विभागाने सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बारा जणांची समिती स्थापन केली आहे. सुधारित आकृतिबंधाचा अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नवीन आणि रिक्त पदांच्या भरतीवर बंदी घालण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे. बंदीच्या काळात भरती केल्यास संबंधित व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे.शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबर २0१३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शाळांसाठी सुधारित आकृतिबंध लागू केला होता. या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे अतिरिक्त ठरली होती. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांनी याविरोधात तीव्र आंदोलन केले होते. याची दखल घेत शिक्षण विभागाने आकृतिबंधात सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल शासनास सादर करणार आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती खासगी व्यवस्थापनाला करता येणार नाही. (प्रतिनिधी)