शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

वाकडय़ा नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही

By admin | Updated: August 17, 2014 02:50 IST

आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल.

 मुंबई : आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल. भविष्यात भारताकडे कोणीही वाकडी नजर करण्याची हिंमत करणार नाही, असे संरक्षण सामथ्र्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. 

माझगाव डॉक येथे नौदलासाठी बांधलेल्या ‘आयएनएस कोलकाता’ या स्वदेशी बनावटीच्या सर्वात मोठय़ा युद्धनौकेचे राष्ट्रार्पण  करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्याला संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल,  नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के. धवन, राज्यपाल  के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अरविंद सावंत, पूनम महाजन आदी  उपस्थित होते. ‘आयएनएस कोलकाता’च्या  कप्तानपदी तरुण सोबती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात देश संरक्षणसामग्री आणि शस्त्रस्त्र उत्पादनात स्वयंभू, स्वयंपूर्ण होईल. त्यासाठी जगातील सर्वोत्तम उत्पादकांना आमंत्रण देण्यात येईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 
पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईतल्या पहिल्याच जाहीर भाषणात मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण केले. संरक्षण व व्यापार क्षेत्रत नौदलाचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
सप्टेंबर, 2क्क्3पासून माझगाव डॉक लिमिटेडकडून बांधणीला सुरुवात करण्यात आलेल्या आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे आज मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. 
 
आयएनएस कोलकाता ही युद्धनौका स्वदेशी बनावटीचे आजवरचे सर्वात मोठे संरक्षण उत्पादन आहे. सद्य:स्थितीत जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून सागरी सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. सागरी संरक्षणाच्या दृष्टीने ही नौका भारतीय नौदलाचे बळ वाढवेल, असे मोदी म्हणाले.
 
पनवेल/उरण : निर्यात क्षेत्र हे केवळ केंद्र शासनाशी निगडित असल्याने राज्यांचा सहभाग त्यात फारसा नसतो. त्यामुळे देशात निर्यात कमी आणि आयात अधिक आहे. आगामी काळात या क्षेत्रत राज्यांना जोडण्यासाठी बंदरांच्या विकासाबरोबरच सागरमाला योजना राबविण्यात येणार आहे. बंदरांबरोबरच एसईङोड, रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग, समुद्री मार्ग यांचीही जोडणी आवश्यक आहे. देशातील उत्पन्नाची निर्यात वाढविण्यासाठी सागरमाला प्रकल्प राबवून सर्व बंदरांची श्रंखला तयार करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. 
 
महाराष्ट्राला मिळणार 4क्क् कोटींची वीज मोफत 
सोलापूर : गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ यामुळे येथे जलविद्युत प्रकल्प होण्यास गती मिळाली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 4क्क् कोटींची वीज मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल़े -