शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जवानाच्या अंत्यविधीवेळी आलेल्यांवर कोसळली गॅलरी, नऊ महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 20:17 IST

अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे.

अहमदनगर, दि. 15 : अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांच्या अंगावर गॅलरीची भिंत कोसळली. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे झालेल्या या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून त्यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आलं आहे.

जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर ( वय 34) हिमाचल प्रदेशमध्ये असताना बफार्खाली दबून मरण पावले. त्यांच्यावर नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह आज दुपारी आणण्यात आला. त्यांच्या घरासमोर अंत्यविधीसाठी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक जमले होते. अंत्यदर्शनासाठी मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला होता.

मृतदेहाशेजारी काही महिला बसल्या होत्या. अंगणात गर्दी झाल्याने काही जण छतावर चढले. याचवेळी या भिंतीवर दबाव वाढल्याने भिंत कोसळली. यामुळे खाली बसलेल्या महिलांच्या अंगावर स्लॅबचा भाग पडला. या जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान