शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

‘रातराणी’ सेवा वाढणार

By admin | Updated: September 18, 2016 05:12 IST

‘रातराणी’ प्रवासाला प्रवाशांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत एसटी महामंडळाने रातराणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्यानंतर प्रवाशांमध्ये रात्रीच्या प्रवासाची भीती निर्माण झाली होती. मात्र ‘रातराणी’ प्रवासाला प्रवाशांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत एसटी महामंडळाने रातराणी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिवसा धावणाऱ्या अनावश्यक लांब पल्ल्याच्या सेवा बंद करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. रातराणी सेवा रात्री उशिरा निघून सकाळी लवकर इच्छित स्थळी कशा पोहोचतील, असे वेळापत्रकही बनविले जात असल्याचे महामंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे. सध्या राज्यात एसटीच्या अवघ्या ६२६ रातराणी फेऱ्या धावतात. (प्रतिनिधी)