शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भविष्यात स्मॉल अर्बन संकल्पना राबविण्याची गरज- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:44 IST

नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा १0५वा वर्धापन दिन

नवी मुंबई: नागरीकरणाची नवी तत्त्वे व उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून जर्मनीच्या धर्तीवर स्मॉल अर्बन अर्थात छोटी शहरे निर्माण करण्याची गरज आहे. या संकल्पनेवर काम करण्यासाठी आता नगर रचना विभाग सक्षम बनला आहे. कारण मागील तीस वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत, ती केवळ सव्वा वर्षात झाली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नगरविकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचा १0५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगररचना विभागातील उल्लेखनीय कामांचे अनावरण व नवनियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे संचालक नोरेश्वर शेन्डे आदी उपस्थित होते.नगररचना विभाग अडवणूक करणारा विभाग म्हणून बदनाम आहे, परंतु आता अडवणूक नव्हे तर सोडवणूक करायला पाहिजे. रेग्युलेटर नव्हे, तर प्रमोटर म्हणून काम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांचीही भाषणे झाली. तर नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक नोरेश्वर शेन्डे यांनी कामकाजाचा आढावा घेतला.लहान शहरे लवकरचनियोजन फसल्याने शहरे बकाल झाली आहेत. त्यामुळे आता रिअर्बनायझेशन अर्थात नव्याने नागरीकरणाचा विचार करायला हवा. पायाभूत सुविधा, संधी आणि मनोरंजनाची साधने यांच्या विकेंद्रीकरणातून लहान शहराची संकल्पना पूर्णत्वास नेणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस