शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शाश्वत शेतीसाठी पायाभूत गुंतवणूक हवी

By admin | Updated: January 4, 2016 00:51 IST

पाणी, विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूके केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही. याची पूर्ण कल्पना राज्य शासनाला आहे

पुणे: पाणी, विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूके केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही. याची पूर्ण कल्पना राज्य शासनाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासून शासनाने जलयुक्तशिवार योजनेच्या माध्यमातून २४ टीएमसी पाटीसाठी विकेंद्रीत स्वरुपात निर्माण केला आहे. उत्पादन होणा-या ठिकाणी कृषीप्रक्रिया उद्योग उभारण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तक प्रकाशन प्रकाशन समारंभात देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास गृहराज्य मंत्री राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्यांकडे पाहून सजामाने व राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. शेतक-यांना व्यवस्थेचे बळी ठरविले जाते. पांढ-या कपड्यातील दरोडेखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी.खोत म्हणाले, शेतक-यांच्या बांधावर उभे राहून त्यांच्या आपण सर्व त्यांच्या बरोबर आहोत,असा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. देशमुख म्हणाले, शेतक-यांचे प्रश्न, समस्या, दुख:, खोत यांनी आपल्या पुस्तकातून सक्षमपणे मांडले आहेत.त्याचे पुस्तक म्हणजे जीवंत असणा-या व्यक्तींचे जीवन मांडणारी एक कांबरीच आहे. (प्रतिनिधी)