शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

शाश्वत शेतीसाठी पायाभूत गुंतवणूक हवी

By admin | Updated: January 4, 2016 00:51 IST

पाणी, विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूके केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही. याची पूर्ण कल्पना राज्य शासनाला आहे

पुणे: पाणी, विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूके केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही. याची पूर्ण कल्पना राज्य शासनाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासून शासनाने जलयुक्तशिवार योजनेच्या माध्यमातून २४ टीएमसी पाटीसाठी विकेंद्रीत स्वरुपात निर्माण केला आहे. उत्पादन होणा-या ठिकाणी कृषीप्रक्रिया उद्योग उभारण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तक प्रकाशन प्रकाशन समारंभात देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास गृहराज्य मंत्री राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्यांकडे पाहून सजामाने व राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. शेतक-यांना व्यवस्थेचे बळी ठरविले जाते. पांढ-या कपड्यातील दरोडेखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी.खोत म्हणाले, शेतक-यांच्या बांधावर उभे राहून त्यांच्या आपण सर्व त्यांच्या बरोबर आहोत,असा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. देशमुख म्हणाले, शेतक-यांचे प्रश्न, समस्या, दुख:, खोत यांनी आपल्या पुस्तकातून सक्षमपणे मांडले आहेत.त्याचे पुस्तक म्हणजे जीवंत असणा-या व्यक्तींचे जीवन मांडणारी एक कांबरीच आहे. (प्रतिनिधी)