शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

राष्ट्रवादीचं धोक्याचं सोळावं वरीस संपलं - शरद पवार

By admin | Updated: June 10, 2016 18:27 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेचं धोक्याचं वरीस संपलं, असं सांगत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सोळावं धोक्याचं वरीस संपलं, असे सांगत मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. 
केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला. यामुळे एकप्रकारे त्यांनी छगन भुजबळांना पाठिंबाच दर्शविल्याचे यावेळी दिसून आले. तर मोदी सरकारवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरातबाजी केली. तसेच, दोन वर्षात देशातील शेतीचं उत्पन्न घटलं आणि रोजंदारीही घटली. त्यामुळे देशाच्या बेरोजगारीत वाढ झाली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-यावर सुद्धा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. देशातील मोदी लाट आता ओसरत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात,  हे सर्व देशवाशियांनी लक्षात ठेवायला हवे. परदेशात गेल्यानंतर नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत. माझी परदेशात जाण्यावर टीका नाही, पण त्याठिकाणी गेल्यावर देशाची भूमिका मांडायला हवी असेही, यावेळी शरद पवार म्हणाले. 
 
शरद पवार यांच्या भाषणातील काही मुद्दे - 
- राष्ट्रवादीचं धोक्याचं वरीस संपलं. 
- सत्तेत असतो, तर सर्वच उत्तम केलं असतं. 
- दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरात केली.
- दोन वर्षात शेतीचं उत्पन्न घटलं.
- दोन वर्षात रोजंदारी घटली, बेरोजगारी वाढली.
- फक्त आसाम सोडले, तर केरऴ, बिहार, प. बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला.  
- देशातील सरकार बदलले, मात्र परिस्थिती जैसे थे.
- निर्यात घटल्याने देशाचं नुकसान होतयं
- नरेंद्र मोदी भाजपाचा नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात हे लक्षात ठेवा.
- प्रदेशात जाऊन नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत.
 - देशातील मोदी लाट ओसरत चालली आहे.
- प्रदेशात जाण्याला माझा विरोध नाही, पण देशाची भूमिका मांडायला हवी. 
- अनुभट्यांना अमेरिकेचा पाठिंबा मिऴाला, पण शिवसेनेचे काय करणार ?
- उद्धव ठाकरेंनी लायकी असलेल्या लोकांसोबत रहावे, नालायकांसोबत राहू नये.