शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विदर्भाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचा गोंधळ

By admin | Updated: August 1, 2016 19:33 IST

वेगळ्या विदर्भावरुन एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात वाद होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 01 - वेगळ्या विदर्भावरुन एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात वाद होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे.  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अधिवेशनात भाजपाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर धारेवर धरलं असताना केंद्रातील नेते मात्र वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपण असल्याचं सांगत आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाऐवजी राष्ट्रवादीचे नेतेच वेगळे झाले असल्याचं दिसत आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शवले होते. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाचा विरोध करण्यास सुरुवात केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध नसल्याचं सांगितलं आहे. आता राज्यातले नेते ठाम की केंद्रातले नेते बरोबर यावरुन जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाल्याच दिसतं आहे. 
 
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा फक्त राजकारण म्हणून वापरला जात आहे, असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा