शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केवळ फायदा घेतला’

By admin | Updated: July 25, 2014 01:32 IST

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़

पुणो : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़ आघाडीमुळेच काँग्रेस कमकुवत होत आहे, याचा वेळीच विचार करा़ ते 144 जागा मागत आहेत, आपण 288 लढवू , अशा भावना काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केल्या़ 
कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संकल्प मेळाव्यात जिल्हाध्यक्षांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबाबतच्या लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकलो नाही. तेथेच पहिला पराभव झाला, असे पुणो जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भन्साळी म्हणाले.
गेल्या वेळी जिलतील चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी केली होती़ त्यांचा अनुभव चांगला नाही़ आता आघाडी केली तर हेच बंडखोर पुन्हा उभे राहतील़ स्वतंत्र लढल्यास सर्व जागा निवडून आणू, असा विश्वास सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी व्यक्त केला. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, जिलतील चार जागा विरोधकांना गेल्या होत्या़ स्वतंत्र लढले तर निम्म्या जागा निवडून आणू़
सहकारी पक्षाने भ्रष्टाचार केला़ आमच्या नेत्यांवर आरोप झाल़े भ्रष्टाचारी लोकांना दूर ठेवा, असे कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले. साता:याचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील  म्हणाले, जिलतील 9 पैकी 5 नगरपालिका आपल्याकडे आहेत़ पण विधानसभेच्या 8 पैकी एकच जागा 99 पासून आपल्याकडे आह़े
स्वार्थापोटी काही जण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत होत़े आता चर्चेला पूर्ण विराम द्या़ स्वतंत्र लढायचे असेल तर आतापासूनच तयारी केली पाहिज़े, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगितले. सतेज पाटील म्हणाले, आघाडी धर्म फक्त मंत्रलयात पाळला जातो़ संयुक्तपणो 288 जागा लढविल्या तरी टार्गेट 15क् असणार आह़े मग स्वतंत्र का लढवू नये?
 
..तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत़ या दोन्ही ठिकाणी सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून दिली. आमची मेहरबानी झाली नसती तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या, असे देवीदास भन्साळी यांनी सांगितल़े