शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे.

मुंबई : काँग्रेसने 2क्क्9च्या निवडणुकीत लढविलेल्या 174 विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. 
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या उपस्थितीत या मुलाखती येथील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात होतील. पक्षाने 11 ते 2क् ऑगस्टदरम्यान सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. काँग्रेसनेही 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविले पण मुलाखती केवळ आपल्या वाटय़ाच्या 174 मतदारसंघांसाठीच घेतल्या. जागावाटपात काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे  म्हटले जात आहे. 
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी आजपासून दिल्लीत बैठकी सुरू होणार होत्या पण तसे होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपलब्ध नसल्याने चर्चा होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे. तथापि, आधी राज्यात आणि नंतर दिल्लीत चर्चा व्हावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. 
राष्ट्रवादीतर्फे 25 ऑगस्टला ठाणो, पालघर, रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांसाठी मुलाखती होतील. 26 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील मुलाखती होतील. 27 ऑगस्टला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)