शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आंदोलनासाठी लोक रोजंदारीवर आणणार का? ; मलिकांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 14:41 IST

भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 25 फेबुवारीला राज्यातील सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात घेण्यात आला आहे. तर भाजपकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मलिक म्हणाले की, भाजपकडून 400 ठिकाणी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी भाजपकडे तेवढी लोकं आहे का ? भाजपचा फुगा आता फुटलेला असून, आमची सत्तास्थापन होऊन दोन महिने झाली नाही आणि हे म्हणतात आंदोलन करू. भाजपने सत्तेत असताना जे काही केलं त्यामुळे महराष्ट्रात आज हे सर्व घडत आहे. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी थोडा वेळ लागेल.

भाजपच्या आंदोलनासाठी माणसे पैसे देऊन, रोजंदारीवर येणार आहे का ? असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. भाजपकडे आता लोकं राहिली नाहीत त्यामुळे, रोजंदारीवर ते लोकं अनु शकतात. कमलाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली असून, आता त्यांच्या सोबत जायला ते तयार नाहीत. भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.