शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

५९ ग्रामपंचायती मिळवल्याचा राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: April 26, 2016 04:11 IST

५९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी लोकमतला सांगितले.

ठाणे : जिल्ह्यातील १२४ पैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. यातील ५९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, तर उर्वरित शहापूर तालुक्यातील ६५ पैकी ४० ग्रामपंचायती राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. तालुक्यातीलसहा ग्रा.पं. उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असता उर्वरित ५९ ग्रा.पं.साठी ८६ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.मुरबाड तालुक्यातील उमरोली, तळेगाव आणि आंबेळे या तीन ग्रामपंचायतींसाठी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे मुरबाडच्या २६ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.