शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

५९ ग्रामपंचायती मिळवल्याचा राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: April 26, 2016 04:11 IST

५९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी लोकमतला सांगितले.

ठाणे : जिल्ह्यातील १२४ पैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. यातील ५९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, तर उर्वरित शहापूर तालुक्यातील ६५ पैकी ४० ग्रामपंचायती राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. तालुक्यातीलसहा ग्रा.पं. उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असता उर्वरित ५९ ग्रा.पं.साठी ८६ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.मुरबाड तालुक्यातील उमरोली, तळेगाव आणि आंबेळे या तीन ग्रामपंचायतींसाठी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे मुरबाडच्या २६ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.