शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:06 IST

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने

बीड/परभणी : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. नागरगोजे यांना एक एकर जमीन असून, त्यातील कापूस पावसाअभावी जळून गेल्याने व मुलीच्या लग्नासाठीचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे.दुसरी घटना परभणी तालुक्यातील आर्वी येथे घडली. सुदाम जनार्दन हरकळ (२२) या युवा शेतकºयाने शनिवारी रात्री शेतात कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली.यवतमाळमध्येही आत्महत्यापोफाळी (यवतमाळ) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतक-याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील आंबाळी येथे घडली. शिवाजी भीमराव दांडेगावकर (३५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी