शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:06 IST

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने

बीड/परभणी : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. नागरगोजे यांना एक एकर जमीन असून, त्यातील कापूस पावसाअभावी जळून गेल्याने व मुलीच्या लग्नासाठीचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे.दुसरी घटना परभणी तालुक्यातील आर्वी येथे घडली. सुदाम जनार्दन हरकळ (२२) या युवा शेतकºयाने शनिवारी रात्री शेतात कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली.यवतमाळमध्येही आत्महत्यापोफाळी (यवतमाळ) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतक-याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील आंबाळी येथे घडली. शिवाजी भीमराव दांडेगावकर (३५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी