शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

वसईतील नैसर्गिक स्त्रोत्र आटले

By admin | Updated: April 29, 2016 04:49 IST

एखाद्या डोहात मुक्त पोहावे अशी कल्पना फक्त वसई ग्रामीण भागातील नागरीकांच्या व बालकांच्या केवळ स्वप्नातच राहणार.

पारोळ : वसई तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असताना एखाद्या डोहात मुक्त पोहावे अशी कल्पना फक्त वसई ग्रामीण भागातील नागरीकांच्या व बालकांच्या केवळ स्वप्नातच राहणार. कारण गेल्या वर्षी वरूण राजाने आखडता हात घेतल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत असलेले नद्या, डोह, ओहोळ, जंगलातील पाणवठे या मधील पाणी आटल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुके झाले आहेत. या पाण्याच्या टंचाईमुळे तुंगारेश्वर अभयारण्याच्या परीसरातील गावांमध्ये वन्यजीव पाण्याच्या शोधात शिरण्याचा धोका वाढला आहे. तसेच गाई, बैलांना पाजायला पाणी आणायचे कुठून हा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षी सर्व नदीनाले सुके पडल्याने पाण्यातील माशांच्या जातीही नष्ट होणार आहेत. तुंगारेश्वरच्या वन्य जीवांचा धोका वाढल्याने वनविभागाकडून तसा आढावा घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)