शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नाशिक : रुग्णालयातील बालमृत्यू संसर्गामुळे! ‘खासगी’वर ठपका : आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:02 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल एकूण बालकांपैकी ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील होती, असेही ते म्हणाले.नवजात कक्षातील ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात. त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी घेतली जाईल. उपजत मृत्यू कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिकचा समावेश आहे. त्यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने अर्भकांना पटकन जंतुसंसर्ग होतो, असेही डॉ. सावंत म्हणाले.