शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

नंदुरबार : बोगस मजुरांच्या नावे ४७ हजारांची मजुरी हडप

By admin | Updated: August 17, 2016 13:42 IST

वनविभागाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. १७ -  वनविभागाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वन विभागाने २०१५-१६ या कालावधीत ठाणेपाडा, ता.नंदुरबार शिवारात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामे केली होती. सलग समतर चर खोदण्याचे काम करण्यात आले होते. या कामावर मजूर लावण्यात आले होते. वनरक्षक एस.पी.करवंदकर, पी.एल.नगराळे, जावेद अन्वर शेख यांनी हजेरी पट क्रमांक २८५२ मध्ये १० मजुरांचे बनावट नाव कोऱ्या हजेरी पत्रकात टाकण्यात आले. त्यांच्या नावावर ४७ हजार ३१० रुपयांचा गैरव्यवहार केला.

चौकशीतही ही बाब निष्पन्न झाल्याने सहायक प्रादेशिक वनरक्षक जयप्रकाश आनंदराव पाटील यांनी फिर्याद दाखल त्यावरून तिघांविरुद्ध गैरव्यवहार केल्याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहे.