शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘नानौक’ने अडवली मान्सूनची वाट!

By admin | Updated: June 29, 2014 02:45 IST

यंदा 28 जून उजाडला तरी मान्सूनने केवळ अर्धाच भारत व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

पुणो : नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) गेल्या 1क् दिवसांपासून खोळंबला आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अनुकूलता नसल्याने मान्सून पुढे सरकत नसल्याने यंदा 28 जून उजाडला तरी मान्सूनने केवळ अर्धाच भारत व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. 
1क् दिवसांपासून मान्सून गुजरातच्या सुरत, महाराष्ट्राच्या नाशिक, वाशीम तर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या दामोह व सुलतानपूर येथेच अडकला आहे. 19 जूनला मान्सूनने शेवटची दमदार आगेकूच केली होती. अरबी समुद्रात जूनच्या दुस:या आठवडय़ात आलेल्या ‘नानौक’ चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त वारे ओमानकडे गेल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम येथून येणा:या मान्सूनवर पडला आहे. त्यातच लक्षद्वीप बेटांवरती हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने तो बाष्पयुक्त वारे ओढून घेत आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागातून येणारे बाष्पयुक्त वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूलताच नसल्याचे चित्र आहे. पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.
यंदा मान्सून नियोजित वेळेअगोदरच अंदमानच्या समुद्रात दाखल झाला. पण त्यानंतर त्याचा लहरीपणा प्रत्येक  टप्प्यावर जाणवला. त्यामुळे केरळामध्ये तो नियोजित वेळेपेक्षा 6 दिवस उशिरा 6 जूनला दाखल झाला. त्यानंतर त्याची वाटचाल ही धीम्या गतीनेच झाली. महाराष्ट्रातही तो 4 दिवस उशिरा नावापुरता दाखल झाला. 
मान्सून साधारणत: 15 जूनर्पयत अध्र्याहून जास्त भारत आणि 1 जुलैर्पयत बहुतांशी भारत व्यापतो. मात्र  गुजरातमधील सुरत शहर वगळता इतर कोठेही, अर्धा मध्य प्रदेश, पाऊण उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. (प्रतिनिधी)
 
मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे गेल्या दशकभरातील हा सर्वात कमी पावसाळी महिना ठरला आह़े एवढेच नव्हेतर, 1951पासून तुलना केल्यास यंदाचा जून महिना हा 63 वर्षातील तिसरा भीषण पावसाळी महिना म्हणून नोंद होणार आह़े यामुळे मुंबईकरांना यंदा भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़