शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

माझी योजना : आदर्श गाव योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:05 IST

गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.

पाणलोट विकास (गाभा कामे), गावनिहाय (बिगरगाभा कामे), कृषी विकासकामे, पर्यावरण संवर्धन, उपजीविकेचे उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय, पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.

या अंतर्गत प्रकल्प कालावधी ३ वर्षांचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत प्रकल्प कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढविण्याचे अधिकार कार्यकारी समितीस असतो. प्रकल्प राबविताना प्रत्येक प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण जी कामे पूर्ण होतात, ती कामे संबंधित शासकीय यंत्रणा किंवा ग्रामपंचाायतीला हस्तांतरित केली जातात, कमीत कमी ५ गावे याप्रमाणे प्राधान्य दिले जाते. प्रत्येक पंचवार्षिक कालावधीत १०० नवीन गाव निवडीचे लक्ष्यांक दिला जातो. या योजनेंतर्गत नव्याने निवड करण्यात येणाऱ्या गावांपैकी २५ टक्के गावांचे प्रस्ताव जलसंधारणाच्या विविध विभागांमार्फत घेता येतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी