शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

माझी योजना : आदर्श गाव योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:05 IST

गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.

पाणलोट विकास (गाभा कामे), गावनिहाय (बिगरगाभा कामे), कृषी विकासकामे, पर्यावरण संवर्धन, उपजीविकेचे उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय, पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, गावात विज्ञाननिष्ठ व लोकशाही संस्कृतीनिष्ठ समाजव्यवस्थेचे बळकटीकरण आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर आदर्श गाव योजना शासनाने अंमलात आणली.

या अंतर्गत प्रकल्प कालावधी ३ वर्षांचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत प्रकल्प कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढविण्याचे अधिकार कार्यकारी समितीस असतो. प्रकल्प राबविताना प्रत्येक प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण जी कामे पूर्ण होतात, ती कामे संबंधित शासकीय यंत्रणा किंवा ग्रामपंचाायतीला हस्तांतरित केली जातात, कमीत कमी ५ गावे याप्रमाणे प्राधान्य दिले जाते. प्रत्येक पंचवार्षिक कालावधीत १०० नवीन गाव निवडीचे लक्ष्यांक दिला जातो. या योजनेंतर्गत नव्याने निवड करण्यात येणाऱ्या गावांपैकी २५ टक्के गावांचे प्रस्ताव जलसंधारणाच्या विविध विभागांमार्फत घेता येतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी