शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

माझी कृषी योजना : परसबागेत कुक्कुटपालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:09 IST

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा याकरिता २०११-१२ पासून केंद्र शासनातर्फे राज्यात परसबाग कुक्कुटपालन योजना राबविली जाते.

ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा याकरिता २०११-१२ पासून केंद्र शासनातर्फे राज्यात परसबाग कुक्कुटपालन योजना राबविली जाते.

या योजनेंतर्गत एकदिवसीय पिले खरेदी, त्यांचे संगोपन व आदी बाबींकरिता लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असावे. यात अनुसूचित जाती १६.२ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, अपंग ३ टक्के व महिला ३० टक्के असे प्रमाण असणे आवश्यक आहे.

योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्याला चार आठवडे वयाच्या ४५ कुक्कुटपक्ष्यांचा पुरवठा केला जातो. त्यांचा खरेदी खर्च, चार आठवडे वयापर्यंतचा संगोपनाचा खर्च अनुदान रूपाने दिला जातो. शासनाने कुक्कुटपिलांची किंमत व त्यांचा चार आठवडे वयापर्यंतचा संगोपनाचा खर्च याची किंमत निर्धारित केलेली आहे. मात्र, सद्य:स्थितीत हा खर्च कमी पडत असल्याने शासनाने एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम या जिल्हास्तरीय योजनेच्या निधीतून उर्वरित अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी