शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

माझी कृषी योजना : प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:28 IST

बाष्पीभवन थांबवून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास टाळता येतो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी प्रयत्न सुरू असतात. याचाच एक भाग म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना आणलेली आहे. 

फळझाडे, भाजीपाला तसेच इतर विविध पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिकची फिल्म वापरल्यावर पाण्याचे बाष्पीभवन थांबवून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच झाडे किंवा रोपट्यांच्या सभोवती होणारी तणांची वारेमाप वाढ याद्वारे रोखता येते. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्था घेऊ शकतात. 

अनुसूचित जातींना १६ टक्के, अनुसूचित जमातींना ८ टक्के व आदिवासी महिलांना ३० टक्के, तसेच लहान शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जाते. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. भाजीपाला लागवडीखालील शेती व जमीन आणि त्याचा सातबारा आवश्यक आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी