शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माझी कृषी योजना : सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:34 IST

शेतकरी मोठ्या संख्येने जैविक शेतीकडे वळावेत याकरिता शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना आणलेली आहे.

अन्नधान्य व इतर पिकांच्या उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर होत असून, पर्यावरणाचा -हास होत आहे. मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. हा -हास रोखण्यासाठी, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने जैविक शेतीकडे वळावेत याकरिता शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना आणलेली आहे.

याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने, वाढविणे, तसेच याद्वारे उत्पादित शेतमालाला देशासह विदेशातील बाजारपेठाही  उपलब्ध करण्याकरिता शासनाने ही योजना आणलेली आहे. योजनेत बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा उद्देश आहे. योजनेद्वारे मृद नमुना तपासणी, जैविक कुंपण, चर किंवा शेताच्या कडेला बांध बांधणे, सेंद्रिय बियाणे संकलन, सेंद्रिय पद्धतीने रोप निर्मिती करणे, कंपोस्ट पद्धतीचा वापर करून खतनिर्मिती करणे, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतूंचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, पीक संरक्षणासाठी जैविक वनस्पतीजन्य अर्क तयार करणे, तरल कीडरोधक तयार करणे, आदींसाठी अनुदान मिळते. सुरुवातीला ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र