शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

माझी कृषी योजना : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:50 IST

शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

शेतकऱ्यांना नेहमी विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यातील एकूण वापराच्या ३० टक्के वीज शेतीसाठी वापरली जाते. याचा फटका शासनाला सहन करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राज्यात राळेगणसिद्धी व कोळंबी या दोन ठिकाणी राबविण्याचे ठरले आहे. येथील यशानंतर संपूर्ण राज्यभरात ही योजना राबविली जाईल. योजनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीवर सौर प्लांट उभारले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून यासाठी शेतजमिनी भाड्याने घेतल्या जाणार असून पुढील पंधरा वर्षे याचे भाडे शेतकऱ्यांना मिळेल.

सौर प्लांट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे ८० ते ९० टक्के अनुदानावर सौर पॅनल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याद्वारे निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना अल्पदरात कृषी वापरासाठी उपलब्ध होणार असून, उर्वरित वीज शेतकरी वीज कंपन्यांना विकू शकणार आहे. या योजनेमुळे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेत महाऊर्जा व महावितरण या कंपन्यांचा सहभाग  आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी