शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

माझी कृषी योजना : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:50 IST

शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

शेतकऱ्यांना नेहमी विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यातील एकूण वापराच्या ३० टक्के वीज शेतीसाठी वापरली जाते. याचा फटका शासनाला सहन करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राज्यात राळेगणसिद्धी व कोळंबी या दोन ठिकाणी राबविण्याचे ठरले आहे. येथील यशानंतर संपूर्ण राज्यभरात ही योजना राबविली जाईल. योजनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीवर सौर प्लांट उभारले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून यासाठी शेतजमिनी भाड्याने घेतल्या जाणार असून पुढील पंधरा वर्षे याचे भाडे शेतकऱ्यांना मिळेल.

सौर प्लांट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे ८० ते ९० टक्के अनुदानावर सौर पॅनल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याद्वारे निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना अल्पदरात कृषी वापरासाठी उपलब्ध होणार असून, उर्वरित वीज शेतकरी वीज कंपन्यांना विकू शकणार आहे. या योजनेमुळे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेत महाऊर्जा व महावितरण या कंपन्यांचा सहभाग  आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी