शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

माझी कृषी योजना : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:50 IST

शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

शेतकऱ्यांना नेहमी विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यातील एकूण वापराच्या ३० टक्के वीज शेतीसाठी वापरली जाते. याचा फटका शासनाला सहन करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणलेली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राज्यात राळेगणसिद्धी व कोळंबी या दोन ठिकाणी राबविण्याचे ठरले आहे. येथील यशानंतर संपूर्ण राज्यभरात ही योजना राबविली जाईल. योजनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीवर सौर प्लांट उभारले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून यासाठी शेतजमिनी भाड्याने घेतल्या जाणार असून पुढील पंधरा वर्षे याचे भाडे शेतकऱ्यांना मिळेल.

सौर प्लांट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे ८० ते ९० टक्के अनुदानावर सौर पॅनल उपलब्ध करून दिले जाणार आहे. याद्वारे निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना अल्पदरात कृषी वापरासाठी उपलब्ध होणार असून, उर्वरित वीज शेतकरी वीज कंपन्यांना विकू शकणार आहे. या योजनेमुळे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेत महाऊर्जा व महावितरण या कंपन्यांचा सहभाग  आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी