शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

माझी कृषी योजना : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:10 IST

शेतकऱ्यांना मूळ बिलाच्या २० टक्के रक्कम सुरुवातीला जमा करावी लागणार आहे.

राज्यात विजेची परिस्थिती बिकट असून, ग्रामीण भागात बऱ्याच वेळा भारनियमन केले जाते. शेतकऱ्यांना नेहमी विजेअभावी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. राज्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असल्याचे बोलले जाते. शासनातर्फे सुमारे ४१ लाख शेतकरी वीज बिलाचे थकबाकीदार असल्याचे सांगितले जाते.

थकीत वीज बिलापासून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने मुख्ममंत्री कृषी संजीवनी योजना लागू करण्याचे ठरविले आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ३० हजार रुपयांपेक्षा कमी वीज बिल थकीत आहे. त्यांना पाच टप्प्यात ही रक्कम भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ३० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे वीज बिल थकीत आहे, त्यांना हे थकीत बिल भरण्यासाठी दहा टप्पे देण्याचे शासनाने ठरविले आहे.

शेतकऱ्यांना मूळ बिलाच्या २० टक्के रक्कम सुरुवातीला जमा करावी लागणार आहे. थकबाकीदारांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाकडून केले जाईल. जे योजनेंतर्गत अर्ज करणार नाहीत त्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी