शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझी कृषी योजना : कन्या वनसमृद्धी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:36 IST

ही योजना महिला सशक्तीकरण व वृक्षारोपण या दोन्हींनाही बळकटी आणणारी आहे.

मुलींचा घटता जन्मदर आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, या दोन्ही गंभीर बाबींवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागातर्फे २७ जून २०१८ रोजी कन्या वन समृद्धी योजना आणलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने आणलेली ही योजना महिला सशक्तीकरण व वृक्षारोपण या दोन्हींनाही बळकटी आणणारी आहे. कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत शासन ज्या घरात मुलीचा जन्म झालेला आहे, त्या शेतकरी कुटुंबाला मोफत दहा झाडांची रोपे देण्यात येतात. विविध प्रकारच्या फळझाडांची ही रोपटी असून, यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात चांगला फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ एका कुटुंबात दोन मुलींपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करावी लागते. यानंतर वन विभागाकडे झाडांची रोपटी मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न हे सदर शेतकरी कुटुंबियांनी मुलीच्या संगोपनासाठी, तसेच तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वापरण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी