शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माझी कृषी योजना : उद्यानपंडित पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:12 IST

फलोत्पादन क्षेत्रात आणखी भरीव योगदान वाढावे याकरिता शेतकऱ्यांना उद्यानपंडित पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

राज्य सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जातो. शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह येऊन त्यांनी आणखी भरीव कामगिरी करावी यासाठी विविध पुरस्कारही शासनातर्फे दिले जातात. 

महाराष्ट्र शासनाने फलोत्पादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसह, विविध संशोधन संस्था, बागायतदार संस्था आदींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे फलोत्पादन क्षेत्रात आणखी भरीव योगदान वाढावे याकरिता त्यांना उद्यानपंडित पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढून राज्यातील शेतकरी सधन व्हावे याकरिता शासनाने हा पुरस्कार सुरू केलेला आहे. 

या पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी, संशोधन संस्था तसेच बागायतदार संस्थांना २५ हजार रुपये रोख रक्कम किवा धनादेश यासह प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यात फलोत्पादनात अनेक शेतकरी तसेच संस्थांनी विशेष योगदान दिलेले आहे. त्यांना शासनाकडून  उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी