शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

मुंबईचे तापमान ३८ अंशावर

By admin | Updated: February 24, 2015 04:30 IST

राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा आता चढू लागला असून, कमाल तापमानानेही कहर केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल

मुंबई : राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा आता चढू लागला असून, कमाल तापमानानेही कहर केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमानदेखील ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत असून, या वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना उन्हाचे वाईट चटके बसू लागले आहेत.गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सर्वत्र कोरडे वाहू लागले आहेत. शिवाय उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोरही ओसरला आहे. परिणामी, राज्यातील थंडीचा कहर कमी झाला आहे. तर हवामान खात्यानुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे; आणि राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे.मुंबईच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. ते अनुक्रमे ३८, २३ अंशाच्या आसपास नोंद झाले, मागील तीन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या उन्हाने कहर केला आहे. पुढील ४८ तास हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)