शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

मुंबईचा टक्का घसरला

By admin | Updated: June 3, 2014 01:02 IST

बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे.

बारावी निकाल : 28,781 जणांना 75}हून अधिक गुण
मुंबई : बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे. मुंबईत कॉपीची 52 आणि 1 पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. मंडळांमध्ये मुंबईत सर्वाधिक कमी क्.क्1 टक्के कॉपीचे प्रमाण नोंदविले आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल असून, मुंबई विभाग शेवटच्या स्थानावर आहे. गतवर्षीपेक्षा 1क़्क्8 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आह़े
परीक्षेत 28 हजार 781 विद्याथ्र्याना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 6क् टक्क्यांहून अधिक गुण 84 हजार 88 विद्याथ्र्याना, 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण 1 लाख 21 हजार 691 विद्याथ्र्याना आणि 35 टक्क्यांहून पुढे गुण 19 हजार 578 विद्याथ्र्याना मिळाले आहेत. कला शाखेतून 43 हजार 486 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 36 हजार 812 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  कला शाखेचा एकूण निकाल 84.65 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून 78 हजार 585 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 
त्यापैकी 71 हजार 281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 9क्.71 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून 1 लाख 6क् हजार 698 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 41 हजार 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल 87.91 टक्के लागला आहे. तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल 94.53 टक्के लागला आहे. (प्रतिनिधी)
 
खासगीरीत्या परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्यामुळे निकाल घटला
मुंबई विभागीय मंडळातून खासगीरीत्या (17 नंबरचा अर्ज भरून) परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्याची संख्या मोठी आहे. इतर मंडळांच्या कित्येक पट अधिक म्हणजे 2क्,734 विद्यार्थी खासगीरीत्या परीक्षेला बसले होते. यामधील किरकोळ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र, अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने मंडळाचा निकाल घटला असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी व्यक्त केले.
 
मुंबई विभागातून परीक्षेला 1,52,847 मुले बसली होती, तर 1,34,967 मुली बसल्या होत्या. यामधील 1,29,51क् मुले उत्तीर्ण झालीआहेत, तर 1 लाख 24 हजार 628 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 84.73 टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून 92.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे.
 
अनुत्तीर्ण विद्याथ्र्याना नवीन 
अभ्यासक्रमानुसार द्यावी लागणार परीक्षा
बारावीचा अभ्यासक्रम गेल्या वर्षी बदलण्यात आला. तरीही फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेलाविद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार  बसले होते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना ऑक्टोबर 2क्14 व त्यापुढील परीक्षेला नवीन अभ्यासक्रमानुसार बसावे लागणार आहे.