शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:27 IST

वसतिगृहांच्या निर्णयाला केराची टोपली; ४७ वर्षांत केवळ ११ वसतिगृहांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई व पुण्यासारख्या महानगरात आणि इतर अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील शहरांच्या ठिकाणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि इतर शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. अशा विद्यार्थ्या$ंना महानगरातील वास्तव्यासाठी ११ वसतिगृहांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र त्यानंतर मागील ४७ वर्षांत त्यातील संख्येत एकही वसतिगृहाची वाढ शासनाकडून करण्यात आली नाही. यामुळे शिक्षणासाठी महानगरात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांना कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत विनाछत राहण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रस्तावित निर्णयानुसार पुण्यासारख्या ठिकाणीही ईबीसी विद्यार्थ्यांसाठी अजूनही वसतिगृह नाही, हा शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे.३ जुलै १९७३च्या  शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, ठाणे, अहमदनगर, पनवेल, औरंगाबाद अशा ११ ठिकाणी  वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र त्यातीलही ठाणे, अहमदनगर, नागपूर, पुणे, पनवेल या ठिकाणी आजतागायत ईबीसी वसतिगृह उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सद्यस्थितीतील ईबीसी वसतिगृहे (जिल्हानिहाय)नाशिक १००नंदुरबार १००यवतमाळ १००अमरावती १००सांगली १००कोल्हापूर १००नांदेड १००बीड १००ठाणे १००चंद्रपूर १००वर्धा १००एकूण ११०० 

टॅग्स :Studentविद्यार्थी