शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:27 IST

वसतिगृहांच्या निर्णयाला केराची टोपली; ४७ वर्षांत केवळ ११ वसतिगृहांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई व पुण्यासारख्या महानगरात आणि इतर अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील शहरांच्या ठिकाणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि इतर शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. अशा विद्यार्थ्या$ंना महानगरातील वास्तव्यासाठी ११ वसतिगृहांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र त्यानंतर मागील ४७ वर्षांत त्यातील संख्येत एकही वसतिगृहाची वाढ शासनाकडून करण्यात आली नाही. यामुळे शिक्षणासाठी महानगरात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांना कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत विनाछत राहण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रस्तावित निर्णयानुसार पुण्यासारख्या ठिकाणीही ईबीसी विद्यार्थ्यांसाठी अजूनही वसतिगृह नाही, हा शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे.३ जुलै १९७३च्या  शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, ठाणे, अहमदनगर, पनवेल, औरंगाबाद अशा ११ ठिकाणी  वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र त्यातीलही ठाणे, अहमदनगर, नागपूर, पुणे, पनवेल या ठिकाणी आजतागायत ईबीसी वसतिगृह उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सद्यस्थितीतील ईबीसी वसतिगृहे (जिल्हानिहाय)नाशिक १००नंदुरबार १००यवतमाळ १००अमरावती १००सांगली १००कोल्हापूर १००नांदेड १००बीड १००ठाणे १००चंद्रपूर १००वर्धा १००एकूण ११०० 

टॅग्स :Studentविद्यार्थी