शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या कामाला २0१७ चा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 04:31 IST

मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा तसेच बहुचर्चित अशा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला २0१७ पासून सुरुवात केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य

मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा तसेच बहुचर्चित अशा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला २0१७ पासून सुरुवात केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी दिली. सध्या या प्रकल्पाच्या कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे जमशेद यांनी स्पष्ट केले. मालवाहतुक आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या १६ क्षेत्रातील मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांची बैठक मध्य रेल्वेच्या सीएसटीतील मुख्यालयात घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सोयिसुविधांची माहिती दिली. मुंबईत एसी लोकल येऊनही ती प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली नाही. यासंदर्भात त्यांनी एसी लोकल डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत चालविण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले. देशभरातील ४00 ए-१ आणि ए श्रेणीतील स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये मुंबईतील आठ स्थानकांचा समावेश असून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, सीएसटी, एलटीटी, कल्याण, दादर, ठाणे व पनवेलचा समावेश असल्याची माहिती जमशेद यांनी दिली. या स्थानकांचा पुर्नविकास करताना त्यामध्ये शॉपिंग सेंटर, शॉप्स, रेस्टॉरंट, कॉन्फरन्स रुम इत्यादी सुविधाही असतील. यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वेत प्रवाशांच्या सोयिसुविधांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतुद केली जात होती. मात्र गेल्या वर्षीपेक्षा १,८00 कोटी रुपयांची तरतुद केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महत्वाची बाब म्हणजे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असून त्यामुळे सोयिसुविधा दिल्यानंतरही ३६ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर हे ५0८ किलोमीटर एवढे आहे. हा प्रकल्प झाल्यास ताशी ३२0 ते ३५0 किलोमीटर वेगाने ट्रेन धावेल. त्यामुळे दोन ते अडीच तासांत ट्रेन अंतर कापेल. सध्या याच मार्गावरुन प्रवास करण्यास सात ते आठ तास लागतात. रेल्वे प्रकल्पांसाठी ८.५ लाख कोटींची तरतुददेशभरातील रेल्वे प्रकल्पांसाठी ८.५ लाख कोटींची तरतुद आहे. यातील मोठ्या प्रकल्पांसाठी १.२ लाख कोटी खर्च केले जाणार आहेत.