शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

सिंचन घोटाळ्यातील पैसा पवारांच्या तिजोरीत

By admin | Updated: September 10, 2014 02:59 IST

आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले,

श्रीगोंदा (जि.अहमदनगर) : आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.भाजपाच्या शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी केवळ आरक्षणाचे राजकारण केले. आघाडी शासनाचे दिवस आता संपले आहेत. राज्यात वेगळा इतिहास घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी शासनाला पाच वर्षात करता आली नाहीत, एवढी कामे केंद्रातील मोदी सरकारने १०० दिवसांत केली. मात्र काँग्रेसवाल्यांनी आरोपाची ‘फडतुस’ पुस्तिका काढली. आरोप कसे करावेत याचे देखील ट्रेनिंग काँग्रेसवाल्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.आघाडी शासनाच्या लंकेचे दहन करण्यासाठी बिभीषण महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत अन्यायकारी, भ्रष्टाचारी शासन संपुष्टात येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्याचे संकेतही त्यांनी दिले.(प्रतिनिधी)