शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मोदींनी महाराष्ट्राऐवजी पाककडे लक्ष द्यावे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 8, 2014 11:12 IST

पाकच्या कुरापाती सुरु असताना राज्यातील भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ -  नियंत्रण रेषेवर पाकच्या कुरापाती सुरु असताना राज्यातील भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा  खेळखंडोबा आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्राचे राजकारणनंतरही करता येईल पण मोदींनी आधी पाककडे लक्ष द्यायला हवे असे ठाकरेंनी म्हटले आहे. 
भाजपसोबतची २५ वर्ष जुनी युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड सुरु केली आहे बुधवारी ठाकरेंनी पाककडून होणा-या गोळीबारावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. गोळीला गोळीने उत्तर देऊ असा इशारा केंद्र सरकारने गेल्या महिन्यात दिला होता. हे कृतीत कधी उतरणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला आहे. देशाच्या रक्षणासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ५६ इंचाची छातीची गरज आहे की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी लढण्याची इच्छाशक्ती असेल तर छाती मोजायची गरज नाही असा चिमटाही त्यांनी काढला आहे.