शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वीज संकटास केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार

By admin | Updated: September 8, 2014 03:20 IST

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करतेवेळी रविवारी महाराष्ट्रातील वीज संकटासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसने सोडले

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करतेवेळी रविवारी महाराष्ट्रातील वीज संकटासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसने सोडले. गेल्या सोमवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाही वीजसंकटावरून केंद्रावर हल्लाबोल करणाऱ्या राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराचा रोख या मुद्यावरच राहील, असे संकेत मिळत आहेत.देशासमोर सध्या अभूतपूर्व ऊर्जासंकट उभे आहे. सारा देश अंधारात बुडायची वेळ आली आहे. किमान आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले नेतृत्वगुण दाखवावेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी हाणला. त्यांच्या हस्ते या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पडसाद ऊर्जा क्षेत्रात उमटू लागले आहेत. खासगी उत्पादकांनी वीज तयार करण्यास नकार दिला आहे. खुद्द गुजरातमध्ये ३५०० मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, देशासमोरील संकटाला सर्वांनी एकत्रपणे सामोरे जाण्याची गरज आहे. किमान आता तरी पंतप्रधानांनी पुढे येऊन देशाला दिशा दाखवण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)