शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मदतीसाठी मोजकेच लोकप्रतिनिधी

By admin | Updated: September 17, 2015 01:15 IST

दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत नसल्याची स्थिती आहे.शासकीय यंत्रणा सक्रीय करण्याच्या कामी मराठवाड्यातील बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे हे दोन कॅबिनेट मंत्री आघाडीवर आहेत. आढावा बैठकांपासून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. विभागातील आठ खासदारांपैकी अशोक चव्हाण (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), बंडू जाधव (परभणी), राजीव सातव (हिंगोली), प्रीतम मुंडे (बीड), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), सुनील गायकवाड (लातूर) हे सात खासदार सक्रीय आहेत. बैठका, दौरे आणि अधिकाऱ्यांना सूचना या पातळीवर त्यांचे काम दिसून येत आहे. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड मात्र या परिस्थितीत सक्रीय नसल्याचे दिसते. त्यांचा मोबाईल सतत बंद राहत असल्याने शेतकरी त्यांच्या कानावर तक्रारीही घालू शकत नाही, अशी स्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही त्यांच्याबाबत ओरड आहे. आमदारांमध्ये सत्तारुढ भाजपा- शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे, संभाजी पाटील निलंगेकर, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, हेमंत पाटील अत्यंत सक्रीय आहेत. तर विरोधी पक्षातील राजेश टोपे, राणा जगजितसिंह, अब्दुल सत्तार, अमिता चव्हाण, अमित देशमुख, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरण्याबरोबरच बैठका आणि नियोजनात सहभाग दर्शविला आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची या पार्श्वभूमीवर एकही बैठक झाली नाही. पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष..पालकमंत्र्यांमध्ये उस्मानाबादचे डॉ. दीपक सावंत, औरंगाबादचे रामदास कदम यांचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. बीड आणि लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचे लातूरपेक्ष़ा बीडकडे अधिक लक्ष असल्याचे दिसते. तर नांदेडचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते नांदेडपेक्षा औरंगाबादमध्ये जादा रस दाखवित असल्याचे चित्र आहे. बैठकीलाही ते उशीरा आले होते.