शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद

By रवींद्र देशमुख | Updated: January 4, 2020 17:13 IST

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. मंत्र्यांचा शपथविधी देखील उरकला असून जालना जिल्ह्याला राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले आहे. टोपे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जालना शहरातील भाग्यनगरमधील मंत्रीपदाची परंपरा कायम राहिली आहे. 

राजेश टोपे यांचे जालना शहरातील भाग्यनगरमध्ये निवासस्थान आहे. राज्यात युती सरकार येण्यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. 2001 पासून ते मंत्रीपदी आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. खोतकर यांचे निवासस्थान देखील भाग्यनगरमध्येच आहे. मंत्री टोपे यांच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर खोतकर यांचे निवासस्थान आहे. 

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला असला तरी शिवसेना पक्ष सत्तेत आला आहे. तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील आहे. 

राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाग्यनगरला मंत्रीपद मिळण्याची परंपरा कायम राहिली आहे. टोपे यांचे यांचं खातं अद्याप निश्चित झालं नसल तरी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भाग्यनगरमध्ये पुन्हा एकदा वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली आहे.