शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

By admin | Updated: January 31, 2015 05:32 IST

गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही

मुंबई : गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. परिणामी, भात शेतकरी आणि आंबा उत्पादकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राणे यांनी सडक्या आंब्यांनी भरलेल्या पेट्या शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांना पाठवल्याचे सांगितले.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २ हजार कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणाचा उल्लेख नाही. शिवाय हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत खूपच तुटपुंजी आहे. कोकणवासीयांनी शिवसेना आणि भाजपाला २३ आमदार दिले आहेत. मात्र सरकारमध्ये त्यांचा दबदबा दिसत नसल्याची टीकाही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना सडके आंबे पाठवले. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याने मंत्र्यांना सडके आंबे पाठवत असल्याचे राणे यांनी सांगितले. यापुढेही नुकसानभरपाई करण्यास राज्य सरकारने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)