शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

By admin | Updated: January 31, 2015 05:32 IST

गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही

मुंबई : गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. परिणामी, भात शेतकरी आणि आंबा उत्पादकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राणे यांनी सडक्या आंब्यांनी भरलेल्या पेट्या शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांना पाठवल्याचे सांगितले.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २ हजार कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणाचा उल्लेख नाही. शिवाय हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत खूपच तुटपुंजी आहे. कोकणवासीयांनी शिवसेना आणि भाजपाला २३ आमदार दिले आहेत. मात्र सरकारमध्ये त्यांचा दबदबा दिसत नसल्याची टीकाही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना सडके आंबे पाठवले. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याने मंत्र्यांना सडके आंबे पाठवत असल्याचे राणे यांनी सांगितले. यापुढेही नुकसानभरपाई करण्यास राज्य सरकारने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)