शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘एमआयएम’ सेटलमेंट पक्षच

By admin | Updated: April 16, 2015 01:58 IST

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे.

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे. औरंगाबादेत मुस्लिम बांधवांना ‘कलमा’ पढण्यास सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी अगोदर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली छुपी युती जगासमोर मांडावी, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी बुधवारी औरंगाबादेत केले.समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारानिमित्त आझमी बुधवारी शहरात दाखल झाले. ते म्हणाले की, एमआयएमचे दोन आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्या कक्षात जात होते. त्यांना रामदास कदमकडे जाऊ नका, असे काँग्रेस नेते आरेफ नसीम समजावून सांगत होते. त्यांचे न ऐकता दोन्ही आमदार त्यांच्याकडे कशासाठी गेले होते? वांद्रे पोटनिवडणुकीपूर्वी कदम आणि एमआयएमच्या आमदारांमध्ये कोणती सेटलमेंट झाली, याचे उत्तर दिले पाहिजे. राज्यातील सेना-भाजपा युतीवर जोरदार हल्ला चढवत गोहत्याबंदीमुळे राज्यात असंख्य नागरिक बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या वृद्ध जनावरांचा सांभाळ कोणी करावा. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नाही. औरंगाबाद हे नाव चांगले आहे. औरंगजेब सेक्युलर होते. त्यांच्या नावाने शहर वसले आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असायला नको. औरंगाबादेत मागील दहा वर्षांमध्ये हज हाऊसची स्थापना न झाल्याबद्दलही आझमी यांनी नाराजी दर्शविली. च्एमआयएमचे काम न करणाऱ्या मुस्लिम बांधवांना थेट धर्माबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला? च्एमआयएमचे नेते सच्चे मुसलमान असतील तर वांद्रे येथील गुपित जगासमोर मांडावे.च् सपाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एक चांगला नेता सभागृहात यावा हा हेतू होता.