शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पश्चिम विदर्भामधील एमआयडीसीत दलालांचेच भूखंड अधिक

By admin | Updated: September 23, 2015 01:12 IST

पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत

यवतमाळ : पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत असल्याने ते म्हणतील त्यालाच एमआयडीसीत प्लॉट मिळत आहेत. सध्या दलालांच्या आडोशाने बहुतांश बीअरबार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी हे प्लॉट हडपले आहेत. एमआयडीसीत उद्योग सुरू न केलेले भूखंड परत घेण्याची भाषा केली जात असताना आजही अनेकांजवळ आठ ते दहा वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड पडून आहेत. फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या गाड्या, खताचे कारखाने यासाठी ते भाड्याने दिलेले आहेत. दलालांनी यवतमाळ, अमरावती व मुंबईच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना‘मॅनेज’ केले आहे. प्रती एकर जमिनीमागे अधिकाऱ्यांची तीन लाख रुपयांचे ‘मार्जिन’ असल्याचे खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. एकट्या यवतमाळ एमआयडीसीत वर्धेतील कुकरेजा आणि अकोल्यातील वीरवाणीनामक दलालांची चालतीआहे. यवतमाळातील शंभरावरभूखंड वेगवेगळ्या नावानेवीरवाणीच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. यवतमाळमध्ये एका नामांकित हॉटेलचा मालक, दारूचा होलसेलर, मिल मालक, हार्डवेअर, ग्लास व किराणा व्यावसायिक तसेच वणीतील हॉटेलमालक आदींनी भूखंड घेतले आहेत. एका दारूच्या होलसेलरने तर थेट मुंबईतून अडीच एकरांचा भूखंड मिळविला. अनेकांनी दालमिल, जिनिंग प्रेसिंग, आॅइल मिल थाटणार असल्याचे सांगून भूखंड घेतले. यवतमाळचे क्षेत्र अधिकारी, अमरावतीमधील प्रादेशिक अधिकारी, ट्रेसर, लिपिक, दलाल, मुंबईतील डेप्युटी सीईओ अशा साखळीतून मर्जीतील व्यक्तींना एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांचे सोयीने वाटप केले जाते. १५ रुपये चौरस फूट दर असलेल्या भूखंडासाठी केवळ मार्जीन म्हणून सात रुपये प्रती चौरस फूट अतिरिक्त दर आकारला जातो. मात्र आकारलेल्या दरांबाबतचे कुठेही रेकॉर्ड ठेवले जात नाही. (प्रतिनिधी)