शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

म्हाडाच्या घुसखोरांचा प्रश्न ११ महिने प्रलंबित

By admin | Updated: December 1, 2014 02:18 IST

म्हाडाच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे घुसखोरी करून राहत असलेल्या साडेआठ हजारांवर रहिवाशांच्या नियमतीकरणाचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे

मुंबई : म्हाडाच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे घुसखोरी करून राहत असलेल्या साडेआठ हजारांवर रहिवाशांच्या नियमतीकरणाचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे. राज्यातील सरकार बदलले असले तरी त्याबाबतचा निर्णय घेण्यास गृहनिर्माण विभागाची कासवगती कायम राहिली आहे. शहर व उपनगरामध्ये म्हाडाची एकूण १३ हजार संक्रमण शिबिरे (ट्रान्झिस्ट कॅम्प) आहेत. गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये जवळपास साडेआठ हजारांवर कुटुंबे अनधिकृतपणे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यामध्ये मूळ भाडेकरूकडून परस्पर खरेदी, कसल्याही व्यवहाराविना राहत असलेले आणि अतिक्रमण करून राहणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना हटविणे शक्य नसल्याने म्हाडाने त्यांना नियमितीकरण्याचा प्रस्ताव जानेवारीमध्ये गृहनिर्माण विभागाला सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा असताना राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी त्याचा लाभ उठविण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकार निर्णय घेईल, अशी शक्यता असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. (प्रतिनिधी)