शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

महानगरांचे पाणीसंकट मिटले

By admin | Updated: August 2, 2014 23:10 IST

उल्हास व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े

सुरेश लोखंडे - ठाणो
उल्हास  व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े यामुळे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होणा:या ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिका अन् दोन नगरपालिका क्षेत्रतील भविष्यातील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळाला आहे. 
बारवी आणि आंध्रा धरणातून एमआयडीसी  व शहाड टेमघर प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसह अंबरनाथ,  कुळगाव - बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी; आणि ठाणो जिल्हा परिषदेच्या 42 गावांना दररोज 1 हजार 35क् दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठा केला जात आहे. 
यात या लोकवस्तींसाठी व उद्योगधंद्यातील कामगारांसाठी वर्षभरात 3क्8 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी व 5क् दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगधंद्यातील विविध प्रक्रियांसाठी लागत आहे. हा पाणीपुरवठा मुबलक व दीर्घकाळार्पयत करण्याच्या दृष्टीने लघुपाटबंधारे विभाग वेळोवेळी नियोजन करीत आहे. 
पण सध्या नदीच्या पात्रतील पाणीच वापरले जात असल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  
बारवी धरणात 17क्.2क् दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी या धरणात सध्या 95 टक्के म्हणजे 161.93 दलघमी पाणीसाठा तयार झालेला आहे. या धरणात आज 34 मिमी पाऊस पडलेला आहे. तर आंध्रा 
धरणाची पाणीसाठा क्षमता 339.14 दलघमी आहे. या धरणात आजमितीस सुमारे 45 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या पाण्याचा वापर कर्जतजवळील भिवपुरी येथील टाटाच्या 
जलविद्युत प्रकल्पासाठी प्राधान्याने वापरला जात आहे. 
त्यानंतर पाण्याचा वापर ठाणो जिह्यातील महापालिका, नगरपालिकांना केला जात आहे.
 
च्वीजनिर्मितीनंतर उरलेल्या पाण्याला  उल्हासनदीत सोडले जाते. या पाण्याला बदलापूरजवळ इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज या बंधा:यासह पुढे मोहने, जांभूळ या बंधा:याद्वारे अडवून त्याचा वापर महापालिका व नगरपालिकांना केला जात आहे. 
च्मुंबई व ठाणो महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या भातसा धरणाची पाणीसाठा क्षमता 944.1क् दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी या धरणात 64क्.2क् दलघमी. म्हणजे  68 टक्के साठा तयार झाला आहे. तानसा धरणात 85 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. मोडकसागर आधीच भरलेले आहे. याशिवाय विरार, वसई, पालघर आदी शहरांना पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे.