शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महानगरांचे पाणीसंकट मिटले

By admin | Updated: August 2, 2014 23:10 IST

उल्हास व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े

सुरेश लोखंडे - ठाणो
उल्हास  व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े यामुळे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होणा:या ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिका अन् दोन नगरपालिका क्षेत्रतील भविष्यातील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळाला आहे. 
बारवी आणि आंध्रा धरणातून एमआयडीसी  व शहाड टेमघर प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसह अंबरनाथ,  कुळगाव - बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी; आणि ठाणो जिल्हा परिषदेच्या 42 गावांना दररोज 1 हजार 35क् दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठा केला जात आहे. 
यात या लोकवस्तींसाठी व उद्योगधंद्यातील कामगारांसाठी वर्षभरात 3क्8 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी व 5क् दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगधंद्यातील विविध प्रक्रियांसाठी लागत आहे. हा पाणीपुरवठा मुबलक व दीर्घकाळार्पयत करण्याच्या दृष्टीने लघुपाटबंधारे विभाग वेळोवेळी नियोजन करीत आहे. 
पण सध्या नदीच्या पात्रतील पाणीच वापरले जात असल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  
बारवी धरणात 17क्.2क् दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी या धरणात सध्या 95 टक्के म्हणजे 161.93 दलघमी पाणीसाठा तयार झालेला आहे. या धरणात आज 34 मिमी पाऊस पडलेला आहे. तर आंध्रा 
धरणाची पाणीसाठा क्षमता 339.14 दलघमी आहे. या धरणात आजमितीस सुमारे 45 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या पाण्याचा वापर कर्जतजवळील भिवपुरी येथील टाटाच्या 
जलविद्युत प्रकल्पासाठी प्राधान्याने वापरला जात आहे. 
त्यानंतर पाण्याचा वापर ठाणो जिह्यातील महापालिका, नगरपालिकांना केला जात आहे.
 
च्वीजनिर्मितीनंतर उरलेल्या पाण्याला  उल्हासनदीत सोडले जाते. या पाण्याला बदलापूरजवळ इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज या बंधा:यासह पुढे मोहने, जांभूळ या बंधा:याद्वारे अडवून त्याचा वापर महापालिका व नगरपालिकांना केला जात आहे. 
च्मुंबई व ठाणो महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या भातसा धरणाची पाणीसाठा क्षमता 944.1क् दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी या धरणात 64क्.2क् दलघमी. म्हणजे  68 टक्के साठा तयार झाला आहे. तानसा धरणात 85 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. मोडकसागर आधीच भरलेले आहे. याशिवाय विरार, वसई, पालघर आदी शहरांना पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे.