शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

महानगरांचे पाणीसंकट मिटले

By admin | Updated: August 2, 2014 23:10 IST

उल्हास व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े

सुरेश लोखंडे - ठाणो
उल्हास  व बारवीनदीच्या खो:यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आह़े यामुळे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होणा:या ठाणो जिल्ह्यातील पाच महापालिका अन् दोन नगरपालिका क्षेत्रतील भविष्यातील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळाला आहे. 
बारवी आणि आंध्रा धरणातून एमआयडीसी  व शहाड टेमघर प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ठाणो, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या पाच महापालिकांसह अंबरनाथ,  कुळगाव - बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी; आणि ठाणो जिल्हा परिषदेच्या 42 गावांना दररोज 1 हजार 35क् दशलक्ष घनलिटर पाणीपुरवठा केला जात आहे. 
यात या लोकवस्तींसाठी व उद्योगधंद्यातील कामगारांसाठी वर्षभरात 3क्8 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी व 5क् दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगधंद्यातील विविध प्रक्रियांसाठी लागत आहे. हा पाणीपुरवठा मुबलक व दीर्घकाळार्पयत करण्याच्या दृष्टीने लघुपाटबंधारे विभाग वेळोवेळी नियोजन करीत आहे. 
पण सध्या नदीच्या पात्रतील पाणीच वापरले जात असल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  
बारवी धरणात 17क्.2क् दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा क्षमता आहे. यापैकी या धरणात सध्या 95 टक्के म्हणजे 161.93 दलघमी पाणीसाठा तयार झालेला आहे. या धरणात आज 34 मिमी पाऊस पडलेला आहे. तर आंध्रा 
धरणाची पाणीसाठा क्षमता 339.14 दलघमी आहे. या धरणात आजमितीस सुमारे 45 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या पाण्याचा वापर कर्जतजवळील भिवपुरी येथील टाटाच्या 
जलविद्युत प्रकल्पासाठी प्राधान्याने वापरला जात आहे. 
त्यानंतर पाण्याचा वापर ठाणो जिह्यातील महापालिका, नगरपालिकांना केला जात आहे.
 
च्वीजनिर्मितीनंतर उरलेल्या पाण्याला  उल्हासनदीत सोडले जाते. या पाण्याला बदलापूरजवळ इंग्रजांनी बांधलेल्या बॅरेज या बंधा:यासह पुढे मोहने, जांभूळ या बंधा:याद्वारे अडवून त्याचा वापर महापालिका व नगरपालिकांना केला जात आहे. 
च्मुंबई व ठाणो महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या भातसा धरणाची पाणीसाठा क्षमता 944.1क् दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी या धरणात 64क्.2क् दलघमी. म्हणजे  68 टक्के साठा तयार झाला आहे. तानसा धरणात 85 टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. मोडकसागर आधीच भरलेले आहे. याशिवाय विरार, वसई, पालघर आदी शहरांना पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे.