शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१६ जिल्ह्यांत पारा चाळीशीपार

By admin | Updated: April 29, 2017 02:18 IST

राज्यातील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी १६ जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. सोलापूर शहर

पुणे/सोलापूर : राज्यातील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी १६ जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वळीवाचा पाऊस झाला. या पावसामुळे सुखद गारवा आल्याने सोलापूरकरांना तात्परता दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली. उष्णतेच्या लाटेपासून सुटका झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून पारा सरासरीच्या आसपास होता. परंतु दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील बहुतांश ठिकाणचे तापमान ४० अंशाच्या वर आहे. त्यामानाने मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तेवढा कडाका नाही. पुण्यातील कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअस असून, किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. अहमदनगर येथील कमाल तापमान ४१.२, जळगाव ४१.६, मालेगाव ४२, सांगली ४०, सोलापूर ४२, परभणी ४१.४, नांदेड ४०, बीड ४१.६, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.५, वाशिम ४०, वर्धा ४३ आणि यवतमाळ येथील तापमानाचा पारा ४०.५ अंश सेल्सिअस होता. तर, औरंगाबाद ३९, सातारा ३८.६, नाशिक ३८.१, महाबळेश्वर ३४ आणि कोल्हापूरातील तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)