शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:17 IST

राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभरात सर्वत्र सुरू असतानाच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी तब्बल सात शहरांचे कमाल तापमान ३९ अंश व त्याहून अधिक नोंदविण्यात आले.समुद्र जवळ असलेल्या मुंबईचे कमाल तापमान मात्र ३० अंशावर स्थिर आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश गुरुवारसह शुक्रवारी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.१४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१६ मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.राज्यातील शहरांचे बुधवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये.अकोला ३९, अमरावती ३९, औरंगाबाद ३५.२, बीड ३८, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३५.६, जळगाव ३५.२, जेऊर ३७, कोल्हापूर ३६, मालेगाव ३७.२, मुंबई ३०.६, नागपूर ३८.५, नांदेड ३९.५, परभणी ३९.४, पुणे ३५.६, सांगली ३७, सातारा ३६.३, सोलापूर ३८.९, वर्धा ३९, यवतमाळ ३९.