शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

माथेरानचा घाट पावसाळय़ात धोकादायक

By admin | Updated: September 15, 2014 22:37 IST

माथेरानला जाण्या-येण्यासाठी, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूनेच मिनी ट्रेन रेल्वेमार्ग आहे.

माथेरान : माथेरानला जाण्या-येण्यासाठी, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूनेच मिनी ट्रेन रेल्वेमार्ग आहे. दरवर्षीच्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे घाटातील कडय़ाच्या मातीची धूप होवून काही भागातील दरडी सटकू लागल्या आहेत. त्यामुळे ट्रेकिंग तसेच वर्षा सहलीचा आनंद लुटणा:यांसाठी  पावसाळय़ात हा घाट असुरक्षित आहे.
मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने माथेरानच्या विकासासाठी एकशे तेवीस कोटी (123) रुपये मंजूर केलेले आहेत. यामध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यासाठी 27 कोटी रुपये, दस्तुरी नाका ते पांडे शेडकरिता 49 कोटी रुपये आणि विविध पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी 47 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या अगोदर हा घाटरस्ता एकपदरी होता. 
तीन वर्षापूर्वी कोकण पॅकेजमधून विद्यमान आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून चार कोटी रुपये खचरून दुपदरी वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे या मार्गावर पर्यटकांच्या गाडय़ांमध्ये वाढ झालेली आहे. 
या घाट मार्गाची लांबी 7 किमी आहे. त्याच्या एका बाजूस पाचशे फूट तर काही ठिकाणी आठशे ते हजार फूट खोल दरी असून बाजूला उंच काळा कातळ विस्तीर्ण पसरला आहे.
ठरावीक वळणो अरुंद आहेत.
या घाटाचा काळा कातळ (डोंगर) वन पिस नाही. तो काळय़ा कातळाचे थरावर थर अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे पावसाळय़ातील पाणी मुरुन झ:याच्या स्वरूपात कातळातून येते. सततच्या जोरदार पावसामुळे हा डोंगर एकूणच ठिसूळ बनत चालल्यामुळे पावसाळय़ात दरडी सटकू लागल्या आहेत. या घाटमार्गावर टॅक्सीचालक चोवीस तासात पर्यटकांच्या सेवेस तत्पर असतात. परिवहन महामंडळाची मिनीबससेवा देखील ठरावीक फे:या मारते. सुटय़ांच्या हंगामात विशेषत: पावसाळय़ात शनिवार - रविवार या दिवशी पर्यटकांच्या गाडय़ांचा ताफा देखील मोठय़ाप्रमाणात असतो.
26 जुलैच्या महाभयंकर अतिवृष्टीमध्ये घाटरस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले असल्याने डोंगर ढिसूळ बनला आहे. त्यामुळे पावसाळय़ात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सा. बां. खात्याने विविध ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे फलक लावले आहेत. पर्यटक घाटातील धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात. दरवर्षी एखादा अपघात धबधब्याखाली होतो.
 
वळणांचा विस्तार व्हावा
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या घाट रस्त्याच्या डागडुजीसाठी सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या घाट रस्त्याच्या सुरक्षेसाठी संपूर्ण  काळय़ा कातळाला संरक्षक जाळी लावून धोकादायक वळणांचा विस्तार करुनच बनवावा. पर्यावरणवाद्यांनी माथेरानचा पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.