शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

विवाहित मुलींना मिळाला आणखी एक वारसा हक्क

By admin | Updated: August 17, 2014 02:14 IST

राज्य सरकारची बुरसटलेली विचारसरणी पक्षपाती आणि बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने विविहित मुलींना आणखी एक वारस्सा हक्क बहाल केला आहे.

मुंबई : मुलगी विवाह होऊन सासरी गेली की ती माहेरच्या कुटुंबाचा भाग राहत नाही, ही राज्य सरकारची बुरसटलेली विचारसरणी पक्षपाती आणि बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने विविहित मुलींना आणखी एक वारस्सा हक्क बहाल केला आहे. त्यानुसार आई किंवा वडिलांच्या नावावर असलेला किरकोळ रॉकेल विक्रीचा परवाना त्यांच्या निधनानंतर वारसा हक्काने आपल्या नावावर करून घेण्यास विविहित मुलींनाही पात्र ठरविण्यात आले आहे.
रॉकेल विक्री परवानाधारकाच्या निधनानंतर त्याच्या फक्त विवाहित मुलीला वगळून इतर सर्व वारसांना परवाना हस्तांतरणासाठी पात्र ठरविणारा शासन निर्णय (जीआर) नागरी पुरवठा खात्याने 2क् फेब्रुवारी 2क्क्4 रोजी काढला होता. रंजना मुरलीधर अणोराव यांनी केलेली रिट याचिका अंशत: मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. ए.एस. चांदूकरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अन्न आणि नागरी पुरवठामंत्र्यांनी रंजना या दिवंगत परवानाधारकांच्या विवाहित कन्या असल्याने त्यांना अपात्र ठरवून त्यांच्या भावाच्या नावे परवाना हस्तांतरित करण्याचा आदेश जून 2क्क्9मध्ये दिला होता. आता उच्च न्यायालयाने रंजना यांनाही वारसा हक्कासाठी पात्र ठरविल्याने परवान्याचे प्रकरण तीन महिन्यांत नव्याने निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांकडे परत पाठविले गेले. रंजना यांची आई गोदावरीबाई जयराम जाधव यांच्या नावे किरकोळ रॉकेल विक्रीचा परवाना होता. एप्रिल 2क्क्3मध्ये त्यांचे निधन झाल्यावर तो परवाना वारसा हक्काने मिळण्यासाठी त्यांच्या मुलाने व मुलीने (रंजना) अर्ज केले. जिल्हाधिका:यांनी रंजनाचा अर्ज मंजूर केला. परंतु तिच्या भावाने केलेल्या अपिलात मंत्र्यांनी रंजना यांना विवाहित असल्याने अपात्र ठरविले होते. सरकारचे हे धोरण राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 (समानता) व 19(1)(जी) (उद्योग-व्यवसायाचे स्वातंत्र्य) अन्वये असलेल्या हक्कांची पायमल्ली करणारे आहे, असे म्हणून खंडपीठाने सरकारच्या ‘जीआर’मधील विवाहित मुलीला वारस म्हणून अपात्र ठरविणारा भाग रद्द केला. (विशेष प्रतिनिधी)
 
सरकारची विविध खाती झापडबंद कारभार करतात, हे यावरून पुन्हा स्पष्ट झाले. सरकारी कर्मचा:याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत विवाहित मुलीला अपात्र ठरविणारा सरकारचा निर्णय न्यायालयाने अपर्णा झांबरे व स्वरा कुलकर्णी यांच्या प्रकरणात 
रद्द केला होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या शिफारशीवरून दिल्या 
जाणा:या नोकरीच्या बाबतीतही विवाहित मुलींना अपात्र ठरविणो न्यायालयाने बेकायदा ठरविले होते. त्यानुसार त्या खात्यांनी सुधारित ‘जीआर’ही काढले. पण त्याच धर्तीवर असलेला नागरी पुरवठा विभागाचा ‘जीआर’ मात्र तसाच राहिला होता.