शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मराठी शाळा बंद करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:25 IST

शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त झाला असे होत नाही असा बदल करून शिक्षण विभागाला नेमके काय सुचवायचे आहे

मुंबई : शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त झाला असे होत नाही असा बदल करून शिक्षण विभागाला नेमके काय सुचवायचे आहे, असा सवाल मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनासाठीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा नवीन शासन निर्णय जारी केला असून त्यावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या माध्यमातून मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आधीच शासनाने मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांना अनुदान मिळू नये, म्हणून जाचक अटी लादल्या आहेत. भाजपा सत्तेवर आल्यानंतर मूल्यांकनात घोषित केलेल्या शाळांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अनुदानास पात्र ठरल्यानंतर पुन्हा त्या शाळांची पुनर्तपासणी कशासाठी, असा सवाल संघटना आणि शिक्षकांकडून होत आहे. थोडक्यात या शाळांना आयुष्यभर अनुदान मिळू नये व या शाळा संस्थेने, शिक्षकांनी कंटाळून बंद कराव्यात, हाच विचार शासनाचा असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आला.