शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्हिपवरून संभ्रम, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरून पेच, महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:47 IST

Maharashtra Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या निवडणुकीसाटी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचदरम्यान, राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे या निवडणुकीत व्हिप कुणाचा चालणार, या पक्षांच्या आमदारांना मतदान कुणाला करावे लागणार याबाबतचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून महत्त्वपूर्ण माहिती मागवली आहे. 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सध्याच्या समिकरणांनुसार भाजपाला ३, तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक खासदार निवडून येऊ शकतो. मात्र भाजपाने येथे चौथा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे मतदानावेळी नेमका व्हिप कुणाचा चालणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच त्याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्य विधानसभेने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.   

२०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांनी शिवसेनेत फूट पडली होती. तर गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना खरे पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर सभागृहामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना वेगळे गट म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या आमदारांना कुणाचा व्हिप लागू होईल याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्य विधानसभेच्या सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया कशी असेल, कुणाचा व्हिप ग्राह्य धरला जाईल, व्हिपचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होईल, याबाबतची माहिती मागवली आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVidhan Bhavanविधान भवनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग