शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

तुकडाबंदी गुंठेवारी रद्द निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 05:22 IST

औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय. या निर्णयामुळे जमीन किंवा इतर मालमत्तांवर योग्य मुद्रांक शुल्क भरल्यानंतर दस्त नोंदणी करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुंठेवारी आणि रेरा अंतर्गत असणारे जमीन, तसेच मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर नोंदणी करण्यास असलेले प्रतिबंध रद्द करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. यासंदर्भात राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडून कायदेशीर सल्ला मागविण्यात आला आहे.

राज्याचे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, तसेच उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी सोमवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेऊन चर्चा केली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तुकडाबंदी गुंठेवारी आणि रेरा कायद्याचे बंधन असलेले महाराष्ट्र नोंदणी अधिनियमातील (४४ आय) तरतूद रद्द ठरविली. त्यामुळे दस्त नोंदणी करताना तुकडेबंदी, गुंठेवारी किंवा रेराची परवानगी नसेल, तरीदेखील दस्तनोंदणी होणार आहे.

या निर्णयामुळे जमीन किंवा इतर मालमत्तांवर योग्य मुद्रांक शुल्क भरल्यानंतर दस्त नोंदणी करता येणार आहे. यामुळे बेकायदा बांधकामे, तसेच गुंठेवारीची बेकायदा बांधकाम असणारी घरे, तसेच अंतर्गत नोंदणी नसणाऱ्या घरांची खरेदी - विक्रीचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालय