शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मनधरणीसाठी उरला एकच दिवस, तर माघारीसाठी मिळणार केवळ पाच तास..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 07:28 IST

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सण असल्याने तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे.

 नागपूर - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत २९० उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आता अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सण असल्याने तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे. पहिल्यांदाच सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची संख्या वाढली असल्याने आता कोण कोण माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

नागपुरात छाननीनंतर एकूण २८० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बाराही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर अपक्ष आणि बंडखोर उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मतदारसंघातील या उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. छाननीनंतर अर्ज माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असली तरी दिवाळीच्या तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने सोमवारचा एकच दिवस तोही दुपारी ३ वाजेपर्यंतच आहे. उद्या उमेदवारांची मनधरणीसाठी राजकीय पक्ष व नेत्यांना रविवारचाच दिवस शिल्लक आहे.

सोमवारीच मिळणार उमेदवारांना चिन्ह...अर्ज माघार घेण्यासाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर एकूण सर्वच मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.जे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, त्यांना प्रमुख राजकीय पक्ष वगळून इतर अपक्षांसह सर्वच उमेदवारांना लागलीच चिन्ह वाटप केले जाणार आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान